21 August 2026
RAJ'KARAN PODCAST : शंकरराव चव्हाणांच्या एका शब्दाखातर पतंगरावांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला; पुढे 5 वेळा संधी आली, पण हुकली!
"राज"कारण " Rajkaran
About
पतंगराव कदम यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात १९८० च्या विधानसभा निवडणुकीतील अवघ्या ८६ मतांच्या पराभवाने झाली. १९८५ मध्ये त्यांनी दमदार पुनरागमन करत विधानसभेत प्रवेश केला आणि पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं स्थान निर्माण केलं. १९९९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी पतंगराव कदमांचं नाव आघाडीवर होतं. मात्र ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांच्या विनंतीवर त्यांनी विलासराव देशमुखांसाठी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला. त्यानंतर २००३, २००४, २००८, २००९ आणि २०१० मध्ये त्यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा झाली; मात्र प्रत्येकवेळी संधी हुकली. तरीही मंत्री म्हणून शिक्षण, पाणी, रोजगार आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी केलेलं काम कायम स्मरणात राहिलं. त्यांच्या संघर्षाची आणि राजकीय कारकिर्दीची ही रंजक कहाणी.
KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Patangrao Kadam, Patangrao Kadam Political Journey, Maharashtra Politics, Maharashtra Chief Minister, Vilasrao Deshmukh, Shankarrao Chavan, Congress Politics, Maharashtra Congress, Patangrao Kadam Biography, Palus Kadegaon Politics
KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Patangrao Kadam, Patangrao Kadam Political Journey, Maharashtra Politics, Maharashtra Chief Minister, Vilasrao Deshmukh, Shankarrao Chavan, Congress Politics, Maharashtra Congress, Patangrao Kadam Biography, Palus Kadegaon Politics